transformer electricity

एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जुलै 2021 राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी देण्याकरता सुरू असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजना 5 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यात राबविणे सुरू आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018…

Read More

शासन देणार मोफत चार एकर जमीन

   भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. मंत्रिमंडळ बैठक दिनांक चार जुलै 2021 राज्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत “भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाकडून 2004- 2005 पासून ही भूमीहीन दारिद्र्य…

Read More
Hailstrom

अतिवृष्टी चे नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली सात हजार 800 कोटी ची मागणी

बीड:-संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तात्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने सढळ हाताने आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय  वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा…

Read More

केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू; 15 हजारांहून कमी पगार असणारे कामगारांना योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजना:- ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. 15000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार ह्या पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत. आयुष्यमान भारत योजना:- तुमचं मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असंघटित कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई- श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे कोणतीही दुर्घटना आणि  आजारपणादरम्यान  येणाऱ्या…

Read More

दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करू नका प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान

पुणे:-पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये.कारण सदर कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे…

Read More
coton RATE

उत्तर भारतात कापसाला मिळतोय 6000 ते 7000 रुपये दर

गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची  लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादन उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाचे मोठी आवक 15 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आवक ऑगस्टमध्ये सुरू झाली  असून दर हे…

Read More

देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700 च्या दरम्यान भाव

        सध्या बाजारात येणार सोयाबीन पैकी ज्या मालाला आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर  आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ते सात हजार 300 रुपये दराने विकले जाते. मागील हंगामात शेतकऱ्याची सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर दराने उसळी घेतली. फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होत…

Read More

ऊसतोड कामगारांचे होणार सर्वेक्षण मिळणार विविध योजना.

      बीड: दि.16/09/2021 गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण व त्याची माहिती संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने बीड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कामगारांचा जिल्हा असल्याने पथदर्शक स्वरूपात बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण केले गेल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याप्रमाणे…

Read More
crop insurance

पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ

पुणे: देशातील खासगी विमा कंपनीने गेल्या आठ हंगामामध्ये एक लाख सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विमा हप्त्यापोटी गोळा केले आहेत त्यातून 12 हजार कोटी रुपयांचा नफा मिळवल्यचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी विमा योजनेत 2016 17 पासून देशभर झालेल्या उलाढालीचा राज्याच्या कृषी विभागाने प्राथमिक अभ्यास केला आहे. “2016 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्रात…

Read More

157 माशाची किंमत 1.33 कोटी रुपये

    महाराष्ट्रातील ऐक्या मच्छिमार व्यक्तीचे रात्रीत नशीब पालटले. पालघर येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांनी 28 ऑगस्टला संध्याकाळी आपल्या आठ सहकार्‍यांसह मासेमारीसाठी नौकानयन केले ते हरबादेवी बोटीत होते आणि 20 ते 25 नॉटीकल मैल दूर असलेल्या वधवान येथे गेले. पालघर येथील मासळी बाजार तारेने कधी कल्पना केली नव्हती की मासेमारीसाठी ची सहल त्यांचे भाग्य बदलेल…

Read More