Goverment job

संरक्षण मंत्रालय अंतर्गत मुंबई येथे भरती; असा करा अर्ज

संरक्षण मंत्रालय मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.त्या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. भरती बद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया. पदाचे नाव:- वैज्ञानिक सहाय्यक(scientific assistant)-एकूण जागा 13 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:- या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे…

Read More

लेमन ग्रास ची शेती करा आणि पानापासून 5 वर्ष उत्पन्न कमवा

लेमन ग्रास हे एक विशेष असे पीक आहे. याचा चहा औषधी असून आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. याची मागणी शहरात अधिक आहे. महाविद्यालयीन युवक-युवती असो किंवा कोणत्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर सर्वांना दुधाच्या ऐवजी लेमन चहा प्रिय झाला आहे. या चहा मुळे कोणताही त्रास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात…

Read More
transformer electricity

एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जुलै 2021 राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी देण्याकरता सुरू असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजना 5 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यात राबविणे सुरू आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018…

Read More

शासन देणार मोफत चार एकर जमीन

   भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. मंत्रिमंडळ बैठक दिनांक चार जुलै 2021 राज्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत “भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाकडून 2004- 2005 पासून ही भूमीहीन दारिद्र्य…

Read More
Hailstrom

अतिवृष्टी चे नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली सात हजार 800 कोटी ची मागणी

बीड:-संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तात्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने सढळ हाताने आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय  वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा…

Read More
Solar Rooftop

सौर ऊर्जेवर वीज निर्मिती करा आणि विका शेतकऱ्यांसाठी पाच ऑक्‍टोबरपर्यंत निविदा भरण्याची संधी

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढून शेतकरी आणि शेती संस्था साठी संधी देणाऱ्या या योजनेत महावितरणने 487 मेगावॅट साठी निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा,असे आवाहन महावितरणने केले आहे. बीड:-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सोलार पॅनल…

Read More

या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे.

Agarwood:-अगरवूड agarwood tree चे झाड दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाचे मोठ्या  प्रमाणात तस्करी केली जाते. चीन,जपान या देश्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. भारताचे केरळमध्ये या झाडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे. जगातील सर्वात महाग काय आहे?असा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला सोने-चांदी फार तर हिरा असे agarwood tree उत्तर मिळेल पण तुम्हाला…

Read More

केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू; 15 हजारांहून कमी पगार असणारे कामगारांना योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजना:- ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. 15000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार ह्या पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत. आयुष्यमान भारत योजना:- तुमचं मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असंघटित कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई- श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे कोणतीही दुर्घटना आणि  आजारपणादरम्यान  येणाऱ्या…

Read More

उडदाचा दर 6000; सोयाबीन 4000 ते ७००० दरम्यान

जालना:- दि.26/09/2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात सोयाबीन,उडीद,मूग, तूर ,गहू ,हरभऱ्याचे आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर सहा हजाराच्या तर सोयाबीनचे सरासरी दर 4000 ते 7000 च्या दरम्यान राहीले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तुरीचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते 14 ते 18 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान लातूर कृषी…

Read More
Bank Loan

महाराष्ट्रातील ही जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज

लातूर:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी…

Read More