दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करू नका प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान

पुणे:-पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये.कारण सदर कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे…

Read More
coton RATE

उत्तर भारतात कापसाला मिळतोय 6000 ते 7000 रुपये दर

गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची  लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादन उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाचे मोठी आवक 15 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आवक ऑगस्टमध्ये सुरू झाली  असून दर हे…

Read More

महाराष्ट्रातील आजचे रेशीम कोष मार्केटचे दर

जालना दिनांक 23 सप्टेंबर 2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम कोष खरेदी सुरू झाले आहे. बुधवारी देखील रेशीम कोश मार्केट मध्ये रेशीम कोषाचे दर टिकून होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्रे दिवसेंदिवस भावाचे उच्चांक घाटत आहे. बुधवारी येथील रेशीम कोष बाजार पेठ मराठवाड्यासह विदर्भातील…

Read More

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे जिल्हा नुसार मदत वाटप

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्हा नुसार पुढीलप्रमाणे निधी वाटप करण्यात येत आहे. ⇓⇓⇓

Read More

या बँकेचे चेक बुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद तुमचं आहे का या बँकेत खातं

पंजाब नॅशनल बँकने (पी एन बी) चेक बुक संदर्भात मोठी घोषणा केली. पंजाब नॅशनल बँकेचे जुने चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यापूर्वी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे विद्यमान चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर पीएनबी ही घोषणा केली. हे वाचा:-देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700…

Read More

देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700 च्या दरम्यान भाव

        सध्या बाजारात येणार सोयाबीन पैकी ज्या मालाला आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर  आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ते सात हजार 300 रुपये दराने विकले जाते. मागील हंगामात शेतकऱ्याची सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर दराने उसळी घेतली. फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होत…

Read More

या तेल बिया पिकाची केली लागवड तर मिळणार एकरी तीन हजार रुपये अनुदान

वाशिम:-या रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून वाशीम जिल्ह्यात करडई या पिकाचा पेरा किमान 5000 हजार एकर पर्यंत करण्याचे नियोजित आहे.तेलबिया उत्पादन प्रक्रिया व विक्री प्रकल्पांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या समन्वयातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. करडईची क्षेत्र वाढवत असताना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात…

Read More

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू .

      महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21 ऑक्टोबर 2021  नुसार ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक,आरोग्य,निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक राहणीमानचा जेष्ठ नागरिकावर व अतिशय ताण पडत आहे.आरोग्य व इतर गरजा भागवण्यासाठी आर्थिक परिस्थिती त्यांना सामना करणे भाग पडत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे…

Read More

ऊसतोड कामगारांचे होणार सर्वेक्षण मिळणार विविध योजना.

      बीड: दि.16/09/2021 गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण व त्याची माहिती संकलित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने बीड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कामगारांचा जिल्हा असल्याने पथदर्शक स्वरूपात बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांचे सर्वेक्षण केले गेल्यास राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याप्रमाणे…

Read More
crop insurance

पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ

पुणे: देशातील खासगी विमा कंपनीने गेल्या आठ हंगामामध्ये एक लाख सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विमा हप्त्यापोटी गोळा केले आहेत त्यातून 12 हजार कोटी रुपयांचा नफा मिळवल्यचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी विमा योजनेत 2016 17 पासून देशभर झालेल्या उलाढालीचा राज्याच्या कृषी विभागाने प्राथमिक अभ्यास केला आहे. “2016 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्रात…

Read More