डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती (krishi vibhag) उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता   एकच राबविण्याचा निर्णय (krishi vibhag) घेतला आहे. त्यानुसार (krishi vibhag) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून (krishi vibhag) सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना ‘डॉ. बाबासाहेब…

Read More
Disel-Petrol Price

पेट्रोल आणि डिझेल होणार अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त

गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई:- गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर हा 115.85 पर लिटर तर डिझेलचा दर हा 106.62 लिटर असा होता.पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढीमुळे…

Read More
shetkari

सरकारची मदत एकरी 1400 रुपये;शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

शेतकऱ्याला सरकारची मदत एकरी चौदाशे रुपये खताचे एक पोतं- 1900 रुपये बियाणाची एक बॅग तीन हजार रुपये एक फवारणी 2300 रुपये आता तुम्हीच सांगा 1400 रुपयाच्या तिकडं काय काय झाकायचं? आणि कसं जगायचं पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या देशांमध्ये शेतकरी सोडता सगळे सुखी आहेत. भारता मधील सगळ्यात धोकादायक व्यवसाय…

Read More
crop insurance

पीक विम्याची भरपाई दिवाळीपूर्वी; राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना लाभ

पुणे:- सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली. अतिवृष्टी तसेच अवर्षण यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आशा 38 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यापैकी नुकसानभरपाई निश्चित झालेला 21 लाख…

Read More
animal husbandry

50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार पाच जिल्ह्यांना लाभ

शेळी शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारी गोष्ट असून ग्रामीण भागामध्ये शेळीला गरीबाची गाय देखील म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये बोकडाची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळी पालन करण्याकडे कल वाढत आहे. पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु आजदेखील शेतकऱ्यांच्या शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. शेतकऱ्यावर आस्माने आणि नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात सारखे येत राहत असतात….

Read More
PM kisan Samman nidhi Yojana

पी एम किसान योजनेसाठी राशन कार्ड सक्तीचे

पुणे:- पी एम किसान योजना ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी सुरू केलेले आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर  सहा हजार रुपये जमा केले जातात. सदरच्या योजनेत कुटुंबा हा घटक गृहीत धरण्यात आलेला होता.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यामध्ये सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपये प्रमाणे जमा केले जातात. नवीन नोंदणी करणाऱ्यांना…

Read More
today soyabin rate

आजचे सोयाबीनचे महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील दर

पुणे:- महाराष्ट्रात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर आवक येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दर पाडलेले आहेत. शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेला  आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जे काय पीक हाती लागले आहे त्याला देखील बाजारामध्ये भाव भेटत नाही. हे हि वाचा :-या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक सोयाबीनला महाराष्ट्र पेक्षा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये…

Read More

अतिवृष्टीचे मराठवाड्यासाठी चे 2830 कोटी रुपये मदती चे होणार वाटप

अतिवृष्टी मदत; मराठवाड्यासाठी च्या मदतीचे होणार दोन दिवसात वाटप. मराठवाड्यासाठी 3700 पैकी 2830 कोटी मिळाले. औरंगाबाद:-मराठवाड्यात 47 लाख 74 हजार 489 शेतकऱ्याचे 36 लाख 52 हजार 872 हेक्टर चे नुकसान झाले होते. त्यानुसार वाढीव दरानुसार 3762 कोटीचा अतिवृष्टी साठी ची मदत राज्य सरकारच्या सूचनेनुसार मंजूर झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाचे 75 टक्के याप्रमाणे मराठवाड्याला 2860…

Read More
na

शेत रस्त्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी योजना’ राबवणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई:- राज्यातील गावागावात शेत रस्ते village in india ,पांदन रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना’राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या राज्यात दोन लाख किमी रस्ते बांधण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध  आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही…

Read More
nuksan bharpie yadi

या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक

पंजाब डक:- या वर्षी मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक देखील गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने एक्झिट घेतली असली तरी येत्या दिपावळी मध्ये 2,3,4 तारखेला पाऊस येणार आहे असे हवामान तज्ञ पंजाब डक यांनी…

Read More