onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव

पुणे:-सध्या बाजारामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणाहून येणारा कमी  प्रमाणातील कांदा,अतिवृष्टी यामुळे आवक कमी झाली आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे भाव टिकून आहेत. महाराष्ट्रात तील राहाता बाजार पेठ मध्ये किमान भाव दोनशे रुपये भेटला आहे तर जास्तीत जास्त भाव पिंपळगाव बसवंत चार हजार 51 रुपये. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे. सर्व दर…

Read More
government schemes

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार;जाणून घ्या कार्ड बनवण्याची सोपी पद्धत

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल. हे आयुष्यमान कार्ड बनवणं आणखी सोपे झाले आहे. आयुष्यमान कार्ड कसे बनवावे:- आयुष्यमान भारत योजना अंतर्गत(pm-jay) पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागेल….

Read More
गारपीट

मार्च,एप्रिल,मे 2021 या कालावधीत झालेल्या गारपीटीचे अनुदान मंजूर

माहे मार्च,एप्रिल व मे 2021 कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे ,नाशिक ,औरंगाबाद ,अमरावती ,नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये शेती पिकाचे/फळ पिकाचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (sdrf) दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती ,नागपूर यांना शासन निर्णय…

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव

पुणे:-सध्या बाजारामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मराठवाडा विदर्भ या ठिकाणचा कांदा बऱ्यापैकी सडला आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी प्रमाणात असल्यामुळे भाव टिकून आहेत. राज्यातील सोलापूर बाजारपेठेमध्ये कमीत कमी भाव शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये भेटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे. हे हि वाचा:-आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची…

Read More
crop insurance

आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम

मुंबई:- सन 2020 चे पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले. पिक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषिमंत्री सोबत बैठक झाली होती परंतु त्यावर तोडगा निघाला…

Read More
sbi bank job

SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण 2056 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचे नाव:-प्रोबेशनरी ऑफिसर. शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा:- दिनांक 1/4/ 2021…

Read More
Goverment job

संरक्षण मंत्रालय अंतर्गत मुंबई येथे भरती; असा करा अर्ज

संरक्षण मंत्रालय मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.त्या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 असणार आहे. भरती बद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया. पदाचे नाव:- वैज्ञानिक सहाय्यक(scientific assistant)-एकूण जागा 13 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:- या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे…

Read More

लेमन ग्रास ची शेती करा आणि पानापासून 5 वर्ष उत्पन्न कमवा

लेमन ग्रास हे एक विशेष असे पीक आहे. याचा चहा औषधी असून आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. याची मागणी शहरात अधिक आहे. महाविद्यालयीन युवक-युवती असो किंवा कोणत्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर सर्वांना दुधाच्या ऐवजी लेमन चहा प्रिय झाला आहे. या चहा मुळे कोणताही त्रास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात…

Read More
transformer electricity

एक शेतकरी एक डीपी योजनेस मुदतवाढ

महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जुलै 2021 राज्यात महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी देण्याकरता सुरू असलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजना 5 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार राज्यात राबविणे सुरू आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018…

Read More

शासन देणार मोफत चार एकर जमीन

   भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. मंत्रिमंडळ बैठक दिनांक चार जुलै 2021 राज्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत “भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासीचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाकडून 2004- 2005 पासून ही भूमीहीन दारिद्र्य…

Read More