अतिवृष्टी चे नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली सात हजार 800 कोटी ची मागणी
बीड:-संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तात्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे तरी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने सढळ हाताने आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा…