शेत रस्त्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी योजना’ राबवणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई:- राज्यातील गावागावात शेत रस्ते village in india ,पांदन रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना’राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या राज्यात दोन लाख किमी रस्ते बांधण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही…