namo yojana

namo yojana:शेतकऱ्यांना मे महिन्यात 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार; तत्पूर्वी हे महत्त्वाचं काम करून घ्या !

  namo yojana:PM Kisan शेतकऱ्यांना मे महिन्यात 2,000 रु. ऐवजी 4,000 रु. मिळणार; तत्पूर्वी हे महत्त्वाचं काम करून घ्या ! PM Kisan नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. ती योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान). शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या…

Read More

Register heirs:वारस नोंद करायचीयं का? तलाठ्याशिवाय करा ‘असा’ घरबसल्या अर्ज; १८ दिवसांत होईल नोंद

Register heirs:शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व…

Read More