na

शेत रस्ते/पांदण रस्ते साठी “मातोश्री ग्राम समृद्धी योजना”

मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील Agricultural road प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि  गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोंच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत पांदण रस्ते हे प्रामुख्याने शेती मधील कामाकरता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता  उपयोगात येतात.यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये Agricultural…

Read More
pan card

पॅन कार्ड मध्ये असेल ही चूक तर भरावा लागेल दहा हजाराचा दंड

पुणे:- सध्या पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्रा पैकी एक आहे. आपण पॅनकार्डसाठी PAN CARD अर्ज करत असताना अनेकदा आपण कागदपत्र पाठवतो परंतु काही कारणास्तव जर पॅन कार्ड आपल्या आले नाही तर PAN CARD आपण पुन्हा अर्ज करून पुन्हा कागदपत्रे पोहोचते करतो आणि त्यामुळे आपल्याला दोन पॅन कार्ड येतात.आपण ते दोन्ही पॅन कार्ड पैकी एक…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती (krishi vibhag) उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता   एकच राबविण्याचा निर्णय (krishi vibhag) घेतला आहे. त्यानुसार (krishi vibhag) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून (krishi vibhag) सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना ‘डॉ. बाबासाहेब…

Read More
Disel-Petrol Price

पेट्रोल आणि डिझेल होणार अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त

गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई:- गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर हा 115.85 पर लिटर तर डिझेलचा दर हा 106.62 लिटर असा होता.पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढीमुळे…

Read More
shetkari

सरकारची मदत एकरी 1400 रुपये;शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

शेतकऱ्याला सरकारची मदत एकरी चौदाशे रुपये खताचे एक पोतं- 1900 रुपये बियाणाची एक बॅग तीन हजार रुपये एक फवारणी 2300 रुपये आता तुम्हीच सांगा 1400 रुपयाच्या तिकडं काय काय झाकायचं? आणि कसं जगायचं पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या देशांमध्ये शेतकरी सोडता सगळे सुखी आहेत. भारता मधील सगळ्यात धोकादायक व्यवसाय…

Read More
crop insurance

पीक विम्याची भरपाई दिवाळीपूर्वी; राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना लाभ

पुणे:- सुमारे 21 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली. अतिवृष्टी तसेच अवर्षण यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आशा 38 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यापैकी नुकसानभरपाई निश्चित झालेला 21 लाख…

Read More