अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती (krishi vibhag) उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय (krishi vibhag) घेतला आहे. त्यानुसार (krishi vibhag) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून (krishi vibhag) सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ (Kr या नावाने राबविण्यास शासनाने 27 एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.
योजेनेतून मिळणारे लाभ
नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा- अडीच लक्ष रुपये.
जुनी विहीर दुरुस्तीसाठी- 50 हजार रुपये,
इनवेल बोअरींगसाठी- 20 हजार रुपये,
पंप संच- 25 हजार रुपये,
वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये,
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- एक लक्ष रुपये
सूक्ष्म सिंचन- 90% अनुदान,
या योजनेंतर्गत वरील बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे.
योजेनेसाठी अटी व शर्ती
नवबौद्ध शेतकरी असला (krishi vibhag) पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. लाभार्थ्यांचे (krishi vibhag) बँक खाते असणे व ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे (krishi vibhag) वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास (krishi vibhag) पात्र राहतील. दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल)यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न दीड लाख (krishi vibhag) रुपयांच्या मर्यादेत आहे, अशा शेतकऱ्यांनी (krishi vibhag) संबंधित तहसीलदार यांच्याकडून सन 2016-17 चा उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.