महिनाभरात पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार.
पुणे:- अतिवृष्टी बाधित पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने 973 कोटी रुपये पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारी लवकरच 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार असून त्यामुळे कंपन्यांना आत पैसे आदा करावेच लागतील. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी…