‘या’ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार निधी वाटप
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
News with knowledge