मुंबई:- राज्यातील गावागावात शेत रस्ते village in india ,पांदन रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना’राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या राज्यात दोन लाख किमी रस्ते बांधण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकरी व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना महात्मा गांधी village in india राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजनेच्या (मनरेगा )व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
हे हि वाचा :-या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक
सद्यस्थितीत राज्य पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना village in राबविण्यात येत आहे.योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामासाठी मनरेगा मधून आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.village in india त्यामुळे आता या योजनेतून शेत पांदण रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात शेत पांदण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे रस्त्यावरील शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे बाजारात विकणे अवघड जाते.पावसाळ्यातील पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असले तरी village in india रस्त्या अभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही.पांदण रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ village in अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात village in india येत्या पाच वर्षात दोन लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.